रॉचा एक टॉपचा अतिमहत्वाच्या अधिकारी अचानक बेपत्ता होतो.. काही म्हणतात कि तो महत्वाची कागदपत्रे घेऊन फितूर होतो, काही म्हणतात तो सीएआयला फितूर झाला कारण कोणीतरी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अमेरिकेला जाणाऱ्या विमानात चढताना पाहिलं.. हे नेमकं का
भारताने अणुचाचणी केल्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिका प्रचंड चिडले आणि भारत पाकिस्तान मध्ये युद्धपरिस्थिती निर्माण झाली. आजच्या अभिवाचनात आपण पाहू कि भारताच्या अणुचाचणीचे काय जागतिक परिणाम झाले? भारत पाकिस्तान मध्ये अणुयुद्ध होऊ नये म्हणून काय करण्
ही आहे रॉची कहाणी. बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची... रॉ गुप्तचरांच्य